उत्तर: मृत्युपत्र नोंदणीकृत असण्याची आवश्यता नाही. तथापि, मृत्युपत्राच्या सत्यतेबाबत संभ्रम असल्यास ते मृत्युपत्र संबंधितांनी न्यायलयाकडून सिध्द करून आणावे. तोपर्यंत सर्व वारसांची नावे गाव दप्तरी दाखल करावी. न्यायालयाच्या आदेशान्वये नंतर पुन्हा फेरफार घेता येईल.
डॉ. संजय कुंडेटकर
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला एका खातेदाराने अनोंदणीकृत मृत्यूपत्र सादर केले आहे. त्यावर इतर वारसांनी ते खोटे असल्याचा दावा केला आहे. प्रकरण संबंधित मंडळ अधिकारी यांनी विवादग्रस्त नोंदवहीत नोंदविले आहे. काय निर्णय घ्यावा ?. याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !