निलंबन कालावधीत कर्मचार्याने कार्यालयात उपस्थित राहणे तसेच हजेरी पत्रकावर स्वाक्षरी करणे आवश्यक नाही. तसेच निलंबीत कर्मचार्याकडून कार्यालयीन काम करून घेणे हि बाब बेकायदेशीर आहे. तथापि, निलंबीत कर्मचार्याने मुख्यालयात राहणे बंधनकारक आहे. मुख्यालय सोडताना निलंबीत कर्मचार्याने सक्षम प्राधिकारी यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.
डॉ. संजय कुंडेटकरबी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला निलंबन कालावधीतील हजेरी (विभागीय चौकशी). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !