महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९, नियम ४ (२) अन्वये कर्मचार्याचे मानीव निलंबन झाल्याचे मानण्यात येते.
- (अ) फौजदारी आरोपाखाली कर्मचार्यास ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कस्टडीत किंवा न्यायालयीन कस्टडीत ठेवण्यात आले असेल तर,
- (ब) कर्मचार्यावरील अपराध सिध्द होऊन त्याला ४८ तासांहून अधिक काळ कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली असेल व अशा कर्मचार्या बडतर्फ केले नसेल किंवा सेवेतून काढून टाकले नसेल किंवा सक्तीने सेवानिवृत्त केले नसेल तर, अपराध सिध्दीच्या दिनाकांपासून त्याचे मानीव निलंबन झाल्याचे मानण्यात येते.
बी.ए., एन.डी., डी.मॅग., एम.बी.ए.,
एम.डी., पीएच.डी.
उपजिल्हाधिकारी,
महाराष्ट्र शासन, (महसूल विभाग)
Rate This Article
या लेखात, आम्ही आपणाला मानीव निलंबन (विभागीय चौकशी). याबाबत माहिती दिली आहे आम्हाला आशा आहे की, तुम्हाला ती आवडली असेल. माहिती आवडली असेल तर, सदरची माहिती तुमच्या मित्रांनाही शेअर करा.
आपले महसूल कायद्याविषयक प्रश्न विचारण्यासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. आणि आमच्या टेलिग्राम चॅनेललाही आजच जॉईन व्हा. Website Link Telegram Channel Link धन्यवाद !